Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

स्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना (भाग 1)

स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते.भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद होते.26 ऑक्टोबर 1947 र…

  • स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.
  • स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.
  • भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते.
  • भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद होते.
  • 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण झाले.
  • 20 फेब्रुवारी 1948 रोजी जुनागड संस्थानाचे विलिनीकरण झाले.
  • 17 सप्टेंबर 1848 रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलिनीकरण झाले.
  • भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली.
  • डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
  • घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
  • 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकृत करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी तीची अंमलबजावणी सुरू झाली.
  • घटना समितीचे कार्ये 2 वर्षे 11 महिने 18 दिवस चालले.

No comments