Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

स्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना

✔ स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.

✔ स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.

✔ भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते.

✔ भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद होते.

✔ 26 ऑक्ट…

✔ स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.

✔ स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.

✔ भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते.

✔ भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद होते.

✔ 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण झाले.

✔ 20 फेब्रुवारी 1948 रोजी जुनागड संस्थानाचे विलिनीकरण झाले.

✔ भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली.डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते.

✔ घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.

✔ 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकृत करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी तीची अंमलबजावणी सुरू झाली.

✔ घटना समितीचे कार्ये 2 वर्षे 11 महिने 18 दिवस चालले.

✔ इ.स. 1948 मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली.

✔ ‘दार समितीने’ भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले.

✔ तेलगू भाषा बोलणार्‍याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी श्री. पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केले.

✔ आंध्र प्रदेश हे प्रथम राज्य 1 ऑक्टोबर 1953 रोजी अस्तित्वात आले.

✔ राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 22 मार्च 1953 रोजी करण्यात आली. त्याचे अध्यक्ष-श्री फाजल. अली होते.सदस्य- के. एम. पंनीकर व हृदयनाथ कुंझरू हे होते.

✔ 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले.1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले.

✔ 1971 मध्ये बांग्लादेश मुक्तीसाठी भारताने प्रयत्न केले.

✔ 1975 मध्ये देशात आणिबाणी लावण्यात आली.

✔ 1977 मध्ये बिगर काँग्रेसी पहिले जनता दलाचे सरकार केंद्रात आले.

✔ 1984 मध्ये इंदिरा गांधीची हत्या केली गेली.

✔ 1991 राजीव गांधीना मानवी बॉम्बने ठार मारले गेले.

No comments